Skip to main content

*प्रा. रावसाहेब राशिनकर यांची महाराष्ट्र पत्रकार संघ राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड*

अहिल्यानगर (प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा ता. नेवासा, जि. अहिल्यानगर चे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक व विद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. रावसाहेब भिकाजी राशिनकर (साहेब) यांची महाराष्ट्र पत्रकार संघ राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाली असल्याची घोषणा महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासरावजी  कोळेकर साहेब यांनी केली आहे. प्रा. रावसाहेब राशिनकर यांचे शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून ते  रयत समाचार, दैनिक आकर्षण, दैनिक जलभूमी, दैनिक बीड प्रसार, दैनिक लोकआवाज, दैनिक लोकमंथन, साप्ताहिक राष्ट्रहित सर्वोपरी यांसह विविध वृत्तपत्र, ऑनलाईन वेब पोर्टल, डिजिटल न्यूज चॅनल साठी अहिल्यानगर प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत याशिवाय साहित्य कस्तुरी या डिजीटल आवृत्तीचे मुख्य संपादक आहेत. त्यांना विविध संस्था व संघटना यांचेमार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. साहित्य क्षेत्रात साहेब या टोपणनावाने काव्यलेखन करणारे शीघ्रकवी म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कवी संमेलनात सहभाग नोंदवलेला आहे. अनेक वर्षापासून ते महाराष्ट्र पत्रकार संघाचे अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख  म्हणून जिल्हा कार्यकारिणीत कार्यरत होते. त्यांच्या या निवडीबाबत महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासरावजी कोळेकर,उपाध्यक्ष सागर पाटील, सोमनाथ पाटील, कार्यवाह प्रतापराव शिंदे,राज्य संपर्क प्रमुख बाबासाहेब राशिनकर, सचिव शेखर सूर्यवंशी, प्रमुख संघटक शिरीष कुलकर्णी,प्रशांत लाड, डॉ. सुनिल भावसार, प्रमुख मार्गदर्शक डॉ. शंकर अंदानी, प्रा. बापुसाहेब कांबळे,बाबासाहेब नेर्ले, अण्णासाहेब कोळी,
संजय नवले, राजेंद्र गोसावी,  भोला गुप्ता,भगवान देवकर,
बाळ तोरसकर-महाराष्ट्र व गोवा राज्य संपर्कप्रमुख,उपसंपर्क प्रमुख-श्री राजेश जोष्टे
अशोकराव शिंदे,श्री राजू मोरे
राज्य कार्यकारिणी सदस्य,श्री सुनिल कांबळे (कोल्हापूर ), प्रा.डॉ.शिवपुत्र कनाडे,श्री राजकुमार चौगुले (किणी), श्री विनोद वर्मा (नाशिक), श्री सोमनाथ पाटील (भडगाव)  ,श्री अशोक इथापे (सातारा) ,प्रकाश वंजोळे (खंडाळा) ,पद्माकर पांढरे (चंद्रपूर ) ,श्री मनोज राऊत (नातेपुते ) ,श्री दिपक पोतदार (जयसिंगपूर) ,सौ.शालन कोळेकर (खंडाळा),  डॉ.योगेश जोशी (ठाणे)सौ.रश्मी मदनकर (नागपूर) ,अनुज केसरकर (मुंबई),कोकण विभाग अध्यक्ष
 श्री सुनील पवार,कायदेविषयक सल्लागार ॲड.प्रकाश साळसिंगिकर, (मुंबई हायकोर्ट)
ॲड. नितीन दसवडकर ,(पुणे)
ॲड.निलेश यादव,ॲड.जितेंद्र पाटील ,(कराड) अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ मंडलिक,सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. तसेच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव जयंत रामनाथजी वाघ, खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी संभाजीराव म्हसे, ज्येष्ठ विश्वस्त जी.डी. खानदेशे, संस्था कार्यकारिणी सदस्य डॉ दीपक शिंदे, नानासाहेब अंबाडे, शालेय समिती सदस्य प्रा.अशोक चौधरी, प्राचार्य शिवाजी रामराव सावंत, उपप्राचार्य रघुनाथ भोजने, पर्यवेक्षक राजेश शेंडगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास दहातोंडे, उपाध्यक्ष बाबासाहेब जावळे यांसह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद,पालक व ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातीन ओघळावा

  आख्खा जीवनपट मंडणार हे गीत ऐकून अंगाला शहारे आणतात. माणसाने माणसाशी कसे वागावे बोलावे आदर सन्मान करावा जीवन सार्थकी लावावे मनुष्य जन्म एकदाचं मिळतो त्याचं सोनं करावं आनंदी राहावं आनंदी जगावं त्या जगण्याचा वागण्याचा सुगंध सगळंकडे पसरावा  आपल्या जीवनाची इतरांना प्रेरणा मिळावी माणूस घडावा माणुसकीचा सुगंध दरवळात राहावा.          बासरीचे मधुर सूर जसे ओठातून ओघाळतात आणि ऐकणारा मंत्रमुग्ध होतो तसंच मंत्रमुग्ध होऊन जगता यायला हवं.  झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा  हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखवा  स्वतः चांदनासारखे झिजून दुसऱ्याला सुख द्यावे दुसऱ्याच्या सुखाचा विचार करावा स्वतःसाठी सगळेच जगतात इतरांसाठी जगता आलं पाहिजे मन जानता आलं पाहिजे जीवन जरी स्वतःच असलं तरी ते दुसऱ्याला अर्पण करावे त्यांना दुःखातून बाहेर आणून आनंद द्यावा.             हे सगळं जाणून जीवनाचा प्रारंभ म्हणजे जीवनाची सुरवात ओळखावी आपण कुठल्या कार्यासाठी आलो आहोत काय पूर्ण करायचे हे ओळखून कर्तृत्व करलायला हवे जीवन फार सुंदर...

*27 वर्षांनंतर मिळाले तिला तिचे हरवलेले हक्काचे घर*

घर एक आनंद,सुरक्षेचे आध्यात्मिक स्थान. नातेवाईकांकडून मिळणारे प्रोत्साहन, आई-वडिलांकडून मिळणारे निस्वार्थी प्रेम भावंडाकडून मिळणारी माया आणि लुटुपुटूची भांडणे सर्वांना हवेहवेसे वाटणारे हक्काचे स्वर्गाचे दार म्हणजेच घर. घर ही केवळ एक जागा नाही तर त्यात आपुलकीची भावना आहे ज्यात मार्गदर्शन,सौख्य, प्रेम, समर्पण, एकता उत्साहाचा संगम घडून येतो.     पण काहींच्या नशीबी मात्र यापासून खूप काळ दूर होणे येते पण त्याची त्या निरागस मनाला जाणीव देखील होत नाही.     होय! अशीच एक मनोरुग्ण... मनोरुग्ण म्हणून समाजात ज्यांना हिणवले जाते त्यांच्या मनाचा, त्यांना वाटणाऱ्या भावनांचा विचार केला जात नाही. खरेतर जसा शरीराला आजार जडतो तसाच हा मनाला जडणारा आजार जो योग्य औषधोपचार,समुपदेशन आणि मायेच्या माणसांच्या सानिध्याने त्यांच्या प्रेमाने बरा होतो. पण यावर अजूनही हवी तेवढी जनजागृती झाली नाही. तर अशीच एक मनोरुग्ण मुसम्मा नॉट known 27 वर्षापुर्वी ही आर्थर रोड जेल मधुन अंडर  ट्रायल म्हणून माननीय न्यायाधीश  विक्रोळी कोर्ट यांच्या आदेशाने  जेल प्रशासनामार्फत मनोरुग्णालयात...

*डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना मानाचा चिंतामण देशमुख राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान*

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे १८ वेळ अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२५ दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या निमित्ताने भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्राच्या दिल्लीतील अस्मितेचे प्रतिक आदरणीय *चिंतामणराव देशमुख मानाचा राष्ट्रीय पुरस्कार २०२४* मा. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच अध्यक्ष अभिजात भाषा पाठपुरावा समिती तसेच आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे मुख्य समन्वयक यांना दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता दिल्ली येथे मां. नितीन जी गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. एन. एन. व्होरा, माजी राज्यपाल, जम्मु काश्मीर होते. डॉ. श्री ज्ञानेश्वर मुळे सरांचा गौरव म्हणजे त्यांनी तळागाळातील लोकांसाठी तन मन धनाने केलेल्या कार्याचा गौरव आहे. श्री मुळे सरांचे शेती, शिक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण, प्रदेशातील भारतीयांसाठी संकटकाळी दिलेला हात, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेले फळ अशा एक ना ...